नमस्ते ! ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत . ज्यांचे सूर जुळून आले , त्यांनी दोन गाणी द्यावीत.
ज्यांच्या अंगणी ढग झुकले ,
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे .
कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितेतील या ओळीप्रमाने मलाही वाटलं; आपणही केलेले कार्य आपल्या बधुभगिनीपर्यंत पोहचवावे. याकरिता हा केलेला प्रयन्त ! मला ब्लॉग तयार करताना अनेक अडचणी आल्या .यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले .मा .नंदकुमारसाहेबांची शिक्षणा विषयी तळमळ आम्हाशिक्षकवर्गास प्रेरणादायी ठरत आहे.
मंजूषा स्वामी जि.प.प्रा.शा.हिंगळजवाडी ता.जि.उस्मानाबाद
खूप सुंदर विचार आणि केलेले कार्य
उत्तर द्याहटवासुंदर
हटवा